Latest NewsNagpur
अनिल देशमुखांचा आरोप – राज्यात जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न, सरकार गुंडांना देतंय संरक्षण

नागपूर :- नागपूर येथील घटनेनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी नितेश राणे आणि बजरंग दलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, राज्य सरकार गुंडांना संरक्षण देत असल्याचा दावा केला आहे.
पाहुयात यासंदर्भातील सविस्तर बातमी :
अनिल देशमुख यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा गदारोळ माजला आहे. सरकारच्या भूमिकेवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना, राज्य सरकार यावर काय भूमिका मांडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा सिटी न्यूज