agriculture News
-
Latest News
राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई – कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
मुंबई :- राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट रु. २५५५…
Read More » -
Latest News
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार – कृषी मंत्री माणिकराव कोकाटे
मुंबई :- नैसर्गिक आपत्तीमुले बाधित शेतकऱ्यांना देय असलेली नुकसान भरपाई देण्याचा कार्यक्रम राज्य शासनाने १०० दिवसांच्या कृती आराखड्यात समाविष्ट केला…
Read More » -
Latest News
नांदेडमध्ये शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग – आयुर्वेदिक वन औषधी शेतीतून लाखोंचं उत्पन्न
नांदेड :- शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास किती मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो, याचं उदाहरण नांदेडमधील एका शेतकऱ्याने साकारून दाखवलं आहे.…
Read More » -
Latest News
बर्ड फ्लूच्या दहशतीनंतर अकोटमध्ये अज्ञात आजाराने कोंबड्या मृत्यूमुखी
अकोला :- बर्ड फ्लूची दहशत अद्याप संपलेली नाही, तोच अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यात कोंबड्यांमध्ये अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने मोठी चिंता…
Read More » -
Latest News
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत होळीचा मोठा बाजार, शेतमालाची बंपर आवक
अचलपूर :- होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्याअचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची आवक झाली. मात्र, अपेक्षित…
Read More » -
Latest News
तुर खरेदी ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी! जिल्ह्यातील तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मोठी संधी उपलब्ध झाली आहे. शासनाने ऑनलाईन नोंदणीसाठी…
Read More » -
Achalpur
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या सभापती प्रतिभा ठाकरे!
अचलपूर :- अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महिला राज सहकार पॅनलच्या प्रतिभा प्रशांत ठाकरे…
Read More » -
Latest News
शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच, सरकार गप्प का?
शेतकऱ्यांचा घात…. सरकारचा विश्वासघात! 30 हजार कोटींचं थकीत कर्ज, 15 लाखांहून अधिक शेतकरी आर्थिक संकटात, पण सरकार गप्प का? कर्जबाजारीपणाच्या…
Read More » -
Latest News
कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जळगाव, दि.१६ :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत…
Read More » -
Amaravti Gramin
शेतकऱ्यांचा तिवसा तहसीलवर तुफान एल्गार – सरकारविरोधात संतप्त घोषणाबाजी
तिवसा :- शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव मिळावा, शासकीय खरेदी सुरू करावी आणि तूर- कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी काँग्रेसच्या…
Read More »