shetkari
-
Latest News
अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना जबर फटका; तीळ, भुईमुग, फळबागांचे मोठे नुकसान
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घालत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. काढणीच्या टप्प्यावर आलेली पिकं पावसामुळे भिजून गेली असून,…
Read More » -
Latest News
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अमरावतीत काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा
अमरावती – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शहरात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. शेकडो ट्रॅक्टर आणि शेतकरी…
Read More » -
Latest News
अकोल्यात अवकाळी पावसाचा फटका! कांदा-आलू-लसूण विक्रेत्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान
अकोला : अकोल्यात आज दुपारी झालेल्या अचानक अवकाळी पावसामुळे शहरातील जठार पेठ परिसरात कांदा, आलू आणि लसूण विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याला…
Read More » -
Latest News
परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार, ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस…; ‘भेंडवळ’च्या घटमांडणीत वर्तवले धक्कादायक अंदाज
बुलढाणा : शेतकरी व राजकारणी यांच्यासाठी बहुप्रतिक्षित असलेली बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ गावची भेंडवळची मांडणी काल (30 एप्रिल) संपन्न झाली. भेंडवळच्या…
Read More » -
Latest News
शेतकऱ्यांच्या नावाखाली 9 कोटींचा घोटाळा; विखे-पाटलांनी नेमकं केलं तरी काय?
राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे आमदार तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे 9 कोटी रुपयांच्या एका घोटाळ्याप्रकरणी अडचणीत सापडले…
Read More » -
Latest News
दुष्काळात तेरावा… बीडमध्ये आता पाण्याची चोरी, वृद्ध दाम्पत्याच्या विहिरीतील अडीच परस पाणी पळवलं
बीड : उन्हाळ्याची सुरुवात झाल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात पाणीटंचाईने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्यासाठी मैल न मैल…
Read More » -
Latest News
मूर्तिजापूर : ट्रॅक्टरखाली दबून वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू!
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील भटोरी गावात शनिवारी (12 एप्रिल 2025) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. यात 60…
Read More » -
Latest News
नांदेड हादरलं! कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल, शेतात बाभळीच्या झाडाला…
नांदेड : मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धर्माबाद तालुक्यातल्या पाटोदा (थडी) येथील अल्पभूधारक…
Read More » -
Latest News
“832 कोटींचा बळीराजांचा विजय! पण किती शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला?
विदर्भातील हजारो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षांचा संघर्ष अखेर फळाला आला आहे. अनेक आंदोलने, पोलिसी दडपशाही आणि प्रशासकीय उदासीनतेला तोंड देऊनही हार…
Read More » -
Latest News
नांदेड जिल्ह्यात गारपीट व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
नांदेड : नांदेड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने, वादळी वाऱ्यांनी आणि गारपिटीने शेतकऱ्यांवर संकटांचे ढग गडद केले आहेत. या…
Read More »